
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार आणि शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष मिश्राच्या अटकेची शेतकरी...
4 Oct 2021 2:35 PM IST

काही वर्षांपुर्वी पनामा पेपर्सनं जगात खळबळ उडवल्यानंतर आता जगभरातील विविध देशातील राजकीय नेते, उद्योजक, सेलिब्रेटी यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा `इंडीयन एक्सप्रेसनं` समोर आणला आहे. ...
4 Oct 2021 1:31 PM IST

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पार्टीला पराभूत करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या विजय रथाची घौडदौड कायम राखत आज भवानी विधानसभा पोटनिवडणुकीत ५८...
3 Oct 2021 3:39 PM IST

नेहमीच अस्मानी सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या मराठावाड्यावर यंदा दुष्काळ नव्हे तर अतिवृष्टीचं संकट आलं. अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं अपरीमित नुकसान झालं. शासनानं शेतकऱ्यांना नेमकी काय मदत केली?...
2 Oct 2021 10:28 AM IST

आर्थिक अडचणीतील आदीवासींसाठी सुरु असलेली खावटी योजना २०१३-१४ पासून बंद होती. कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने योजनेत १०० टक्के अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. सुरवातील ...
28 Sept 2021 6:17 PM IST

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची मुलं गेल्या काही दिवसापासून #soyabean आणि #एकरकमी_FRP हॅशटॅग घेऊन सोशल मिडीयावर आक्रमक आहेत.. कोरोनाकाळात सगळं बंद असताना शेतीची फॅक्टरी सुरु ठेवणार शेतकरी आज अडचणीत...
24 Sept 2021 9:19 PM IST